
(Kosalata Gavgada)
लेखक : उल्का महाजन
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
त्रिं. ना. आत्रे यांनी लिहिलेले 'गावगाडा' हे मूळ पुस्तक १९१५ सालचे आहे. गेल्या १०० वर्षात भारताचा ग्रामीण भाग झपाट्याने बदलला आहे. परंपरा, रूढी, वहिवाटी, पूर्वग्रह यावर उभे-आडवे फटके या झपाट्याने मारले आहेत. शतकापूर्वीच्या परिस्थितीतील एकसंधतेला मोठ्या प्रमाणात छेद गेले आहेत. त्यात पहिल्या ७५ वर्षात जेवढे बदल झाले, त्यापेक्षा तीव्र गतीने बदल गेल्या २०-२५ वर्षांत झाले आहेत. सरंजामी व्यवस्था ते औद्योगिक वित्तीय भांडवलशाही, असे तिहेरी स्थित्यंतर झाले आहे. या प्रवासात गाव कसे बदलते आहे, हे गावकऱ्यांच्या आठवणींतून समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
(out of stock)
MRP ₹320 ₹285 (35₹ Discount)